भारत आशिया कप मधील सर्वात यशस्वी संघ
आशिया कप
भारत हा आशिया कप मधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यावर एक नजर टाकूया
एकूण विजय
भारताने आत्ता पर्यंत आशिया कप मध्ये एकूण ३६ सामने जिंकले आहेत. जे बाकी टीम पेक्षा खुप जास्त आहेत.
७ आशिया कप
आशिया चषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे . भारताने ७ वेळा आशिया चषक ही स्पर्धा जिंकली आहे.
१ आशिया कप चुकला
भारतीय क्रिकेट संघ आत्तापर्यंत १४ पैकी १३ आशिया चषक खेळला आहे, फक्त १९८६ ची आवृत्ती भारत खेळू शकला नाही.
१ आशिया कप चुकला
भारतीय क्रिकेट संघ आत्तापर्यंत १४ पैकी १३ आशिया चषक खेळला आहे, फक्त १९८६ ची आवृत्ती भारत खेळू शकला नाही.
सर्वाधिक धावा
महान फलंदाज
सचिन तेंडुलकर
अजूनही आशिया कपमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिनने चॅम्पियन्समध्ये एकूण ९७१ धावा केल्या.
आघाडीचा विकेट घेणारा
इरफान पठाण
दोन्ही फॉरमॅटमधील स्पर्धेत भारताचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे.
प्रतिस्पर्धी
भारताचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी श्रीलंका आहेत, ज्यांनी ३५ सामने जिंकले आहेत, पाकिस्तान (२८), बांगलादेश (१०) आहेत.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती